निवडणूक जिंकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे मोठे निर्णय..
Government Decision: महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकांनंतर मोठ्या निर्णयांचा धडाका सुरू झाला आहे. अनेक महापालिकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर, विशेषतः मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता मिळाल्यानंतर राज्य सरकार अधिक आक्रमक निर्णय घेताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ११ महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले असून, त्याचा थेट फायदा सामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार, युवक … Read more